बाळासाहेब जाधव यांच निधन

मौजे सावनगिरा ता निलंगा जिल्हा लातूर  येथील रहिवाशी असलेले बाळासाहेब मारुती जाधव(पाटील) याचं आज दुपारी ०३:०० वा कर्करोगाच्या आजाराने राहत्या घरी वयाच्या 40 व्या वर्षी निधन झाले.
    त्यांच्या पार्थिव देहावर  येथील स्मशान भूमीत आजच सायंकाळी ०५:३०वा अंतीमसंस्कार करण्यात येणार आहेत.
    मयत बाळासाहेब जाधव यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी दोन भाऊ,एक बहिण,एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
      त्यांच्या निधनाने गावावर शोककळा पसरली असून  सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..